Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

manishankar aiyer
, शुक्रवार, 10 मे 2024 (10:32 IST)
लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेता मणिशंकर अय्यरचे पाकिस्तानवरील प्रेम परत जागृत झाले आहे. ते म्हणाले की, भारताला पाकिस्तानचा सन्मान करायला हवा, कारण त्याच्याजवळ एटम बॉंम्ब आहे. दावा केला जात आहे की, मणिशंकर अय्यर जबाब एप्रिल 2024 मध्ये दिला होता. बहरहल सेम पित्रोदाच्या जबाबाने त्रस्त काँग्रेसची समस्या मणिशंकर अय्यरच्या जाबाने अजून वाढतांना दिसत आहे. 
 
ते म्हणाले की, भारताला पाकिस्तानचा सन्मान करायला हवा. कारण त्यांच्याजवळ परमाणू बॉंम्ब आहे. जर आपण त्यांच्या सन्मान केला नाही तर, त्यांच्या चर्चा करणार नाही तर ते भारताच्या विरोधात एटम बॉंम्बचा वापर करण्याचा विचार करतील. भारताने हे विसरू नये की पाकिस्तानजवळ कहूटामध्ये परमाणू बॉंम्ब आहेत. 
 
मणिशंकर अय्यर म्हणाले की, मला समजत नाही की, वर्तमान मधील सरकार असे का म्हणते की, आम्ही पाकिस्तानशी बोलणार नाही. कारण तिथे आतंकवाद आहे. हे समजून घ्या की, आतंकवाद नष्ट करण्यासाठी चर्चा गरजेची आहे. नाहीतर पाकिस्तान विचार करेल की, भारत अहंकारामुळे आम्हाला जगामध्ये छोटा समजत आहे. मणिशंकर अय्यरच्या जबाबामुळे काँग्रेस मध्ये समस्यांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. 
 
भाजप नेता हरीश खुराणा हे म्हणाले की, काँग्रेसमध्ये मणिशंकर अय्यरचा प्रवेश झाला. काँग्रेसच्या लोकांना पाकिस्तानबद्दल एवढे प्रेम का? 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न