गरज आणि मागण्यांवर वाद घालणे चुकीचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटची काल दिवसभर चर्चा सुरू होती. हे वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.It’s ridiculous to debate needs & wants.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 7, 2021
Every Indian deserves the chance to a safe life. #CovidVaccine