Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले'

'त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले'
, गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (10:37 IST)
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
 
"संसदेत UAPAकायदा आणला तसंच अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते? उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्या राजाला ईडीची नोटीस आली. मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी बारामतीत बंद पाळला," अशा शब्दांमध्ये सुजात आंबेडकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात पावसामुळे भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू