Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीटेकमध्ये किती रॅकवर सीएसई शाखा मिळेल, आयआयटी मुंबई किंवा मद्रास साठी किती गुण पाहिजे

BTech IIT Cutoff 2025
, गुरूवार, 3 जुलै 2025 (06:30 IST)
संगणक विज्ञानात BTech करायचे असेल आणि तुम्ही टॉप आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहत असाल तर  सीएसई बीटेक करण्यासाठी किती गुण पाहिजे माहिती जाणून घ्या 
ALSO READ: 12 वी नंतर कायद्या मध्ये कॅरिअर करा
आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर सारख्या जुन्या आयआयटींपासून ते आयआयटी जोधपूर, आयआयटी भिलाई सारख्या नवीन संस्थांपर्यंत, सर्वत्र संगणक विज्ञानाची मोठी मागणी आहे.
प्रवेशासाठी किती गुण आवश्यक आहे 
आयआयटी बॉम्बे, दिल्ली आणि मद्रासमध्ये सर्वात कमी कटऑफ आहेत. येथे, सामान्य श्रेणीसाठी फक्त टॉप 200 रँकपर्यंतच जागा उपलब्ध आहेत. आयआयटी कानपूर, खरगपूर, रुरकी आणि बीएचयूमध्ये सामान्यतः 250-1000दरम्यान रँक असतात. रोपार, इंदूर, जोधपूर सारख्या नवीन आयआयटीमध्ये कटऑफ 1000 ते 3000 पर्यंत असतो आणि भिलाई, गोवा, पलक्कड सारख्या नवीन संस्थांमध्ये कटऑफ 3000ते 6000 पर्यंत असतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स: या 6 टिप्स त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतील