Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा पंचकात मृत्यू होतो तेव्हा काय करायला पाहिजे...

जेव्हा पंचकात मृत्यू होतो तेव्हा काय करायला पाहिजे...
, बुधवार, 6 जानेवारी 2016 (17:47 IST)
गरुड पुराणासमेत बर्‍याच धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे की जर पंचकात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यासोबत 4 इतर व्यक्तींचा   देखील मृत्यू होतो. पण याच्या शांतीसाठी गरुड पुराणात उपाय सांगण्यात आले आहे. 
पंचकात शवाचे अंतिम संस्कार करण्याअगोदर एखाद्या योग्य ब्राह्मणाचा सल्ला घ्यायला पाहिजे. 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
 
जर असे नाही केले तर शवासोबत पाच पुतळे कणकेचे किंवा कुश (एक प्रकारचे गवत)ने बनवून अर्थीवर ठेवायला पाहिजे आणि या पाचींचे शवाप्रमाणे पूर्ण विधीने अंतिम संस्कार करायला पाहिजे, तेव्हा पंचक दोष समाप्त होतो. असे गरूड पुराणात लिहिले आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Share this Story:

Follow Webdunia marathi