Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मौन एक उत्सव

मौन एक उत्सव
, मंगळवार, 3 फेब्रुवारी 2015 (11:37 IST)
एखाद्या कच्च्या मडक्यात तुम्ही जर पाणी घातलेत तर ते पात्र आणि पाणी दोन्ही निरुपयोगी होते. (वाया जाते) जर पात्र चांगल्या प्रकारे भाजलेले असेल, तर मग भले तुम्ही भांडय़ात पाणी भरा नाही तर घडा पाणत बुडवा, काहीही फरक पडत नाही.
 
श्री श्री रविशंकर 
 
(‘मौन एक उत्सव’ मधून साभार)

Share this Story:

Follow Webdunia marathi