Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला महाराष्ट्रात

भारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला महाराष्ट्रात
महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकादायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो. या किल्ल्यावर जायचा रस्ता प्रचंड धोकादायक आहे. 
 
जायला छोटा रस्ता आणि बाजूला खोल दरी यामुळे हा किल्ला सर करताना एक चूक तुमचा जीव घालवू शकते. हा किल्ला चढताना काही ठिकाणी शिडय़ा आहेत, पण त्या हातानी पकडायला रेलिंगही नाही. हा किल्ला सर करताना अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परिणिती बनणार चमेली