Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'त्या' फटक्याबद्दल पश्चाताप नाही

'त्या' फटक्याबद्दल पश्चाताप नाही
लंडन , बुधवार, 9 मे 2018 (11:40 IST)
2007 साली ज्या फटक्यामुळे पाकिस्तान संघ सामना व विश्वचषक हरला त्या फटक्याबद्दल  पश्चाताप होत नाही, असे बेधडकपणे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह उल हकने सांगितले. भारताने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यातील अंतिम चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने फाइन लेगला मारलेला स्कूपचा फटका श्रीशांतने टिपला. पाकिस्तानने विश्वचषक गमावला. काही दिवस वाईट वाटले; परंतु आयुष्यात पुढे जात राहणे ही गरज आहे असे तो म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाप्परे, जवळपास १० हजार खोटी मतदान ओळखपत्र सापडली