Publish Date: Tue, 23 Nov 2010 (08:54 IST)
Updated Date: Tue, 23 Nov 2010 (08:54 IST)
तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी बाजी मारल्याने या सामन्यावर आता भारताचा दबदबा निर्माण झाला आहे.
या सामन्यात भारताने पाहुण्या संघाविरोधात 373 धावांची आघाडी घेतली आहे. राहुल द्रविडचे शानदार शतक, विरु, सचिन, धोनीची दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने 566 धावांवर डाव घोषीत केला होता.
तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा पाहुण्या संघाने एक विकेट गमावत 24 धावा केल्या असून, न्यूझीलंडच्या फलंदाजांवरील दबाव वाढला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा