Publish Date: Thu, 15 Nov 2018 (11:06 IST)
Updated Date: Thu, 15 Nov 2018 (11:07 IST)
डोळे बंद केले म्हणून ,.........
संकट जात नाही .
आणि
संकट आल्या शिवाय ,..
डोळे उघडत नाहीत.
राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,..........
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....