Publish Date: Fri, 02 Dec 2016 (11:16 IST)
Updated Date: Fri, 02 Dec 2016 (11:18 IST)
नाती कधी जबरदस्तीने बनत
नसतात. ती आपोआप
गुंफली जातात, मनाच्या
इवल्याशा कोपर्यात
काहीजण हक्काने राज्य
करतात, यालाच तर
मैत्री म्हणतात...जीवनात
काहीतरी मागण्या पेक्षा काहीतरी देण्यात
महत्व असतं.....कारण
मागितलेला स्वार्थ, अन
दिलेलं प्रेम असतं
शुभ सकाळ