तीन पाली दरवाज्यावरून जात असतात. एक मधेच गाणे गायला सुरवात करते. त्या पालीचे गाणे बंद होते आणि उरलेल्या दोन पाली जमिनीवर पडतात. कारण पालीचे गाणे संपल्यावर त्या टाळ्या वाजवतात....