Publish Date: Wed, 20 Aug 2014 (17:48 IST)
Updated Date: Wed, 20 Aug 2014 (17:50 IST)
१. सुन आणि नारळ कसा निघेल हे आधीच सांगणे अवघड आहे.
२. प्रेम आंधळं असतं, लग्न डोळे उघडतं.
३. दोन जोडपी समोरा समोर येतात तेंव्हा बायका एकमेकींच्या साड्या दागिने बघतात तर नवरे एकमेकांच्या बायकांकडे बघतात.