'यंदा अरबी समुद्रवर एक सारखे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने इतका पाऊस झाला की, आमची विहीर काठोकाठ भरली. बादलीत तांब्या बुडवावा इतकं सहज आम्ही पाणी काढत होतो.' रामू म्हणाला.
यावर दामू लगेच सांगू लागला, 'आमच्या विहीरीलामध्ये इतकं पाणी आलं की, विहीर गच्च भरून वर दहा फूट पाणी गेलं. त्यामुळे आम्हाला शिडीवर चढून पाणी काढावं लागत होतं.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा