एका शहरातील व्याख्यानमालेचे संयोजक एका वक्त्यांना बोलावण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी बोलतांना वक्ते म्हणाले, 'सारेजण वसंत व्याख्यानमाला का घेतात?' शरद, हेमंत, वर्षा अशा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये व्याख्याने ठेवावीत.
'कल्पना चांगली आहे, पण थंडीत किंवा पावसाळ्यात लोक मैदानावर जमत नाहीत. उन्हाळ्यात हवा खायला येणार्या लोकांमुळे गर्दी झाल्यासारखे दिसते.' संयोजकांनी खुलासा केला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा