Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्व का भारताला घाबरतात?

सर्व का भारताला घाबरतात?
पाकिस्तानजवळ आतंकवादी आहे
चायनाजवळ मोठी भिंत आहे
अमेरिकेजवळ महान सत्ता आहे
हे सर्व असून सगळे भारताला घाबरतात
कारण भारताकडे कट्टपा आहे
अन साऊथचे 10-12 हीरो जे भारतीय सेनेच्या जागी ठेवायचे
नोट- रजनीकांतचा उपयोग केवळ महायुद्धात केला जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शूटिंगदरम्यान हंसराजने खाल्ला होता मार