Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपयश आलं म्हणून, मरायचं नाही मला

अपयश आलं म्हणून, मरायचं नाही मला
विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या रोज वाचून अस्वस्थता येत असतानाच तरुणांमध्ये सकारात्मक प्रेरणाही आहेत असे आश्वासक दृश्यही पाहायला मिळते आहे. औरंगाबाद शहरातील अनेक शाळांमध्ये शारदा मंदिर शाळेतील शिक्षिका श्रीमती वीणा पवार यांनी लिहिलेली ही कविता मोठया फलकावर प्रिंट करून लावलेली दिसली. शिव योद्धा या युवक संघटनेने प्रजासत्ताक दिनी हे फलक लावले तेव्हा शेकडो विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने त्या खाली सह्या करून आपली अनुमती दर्शविली. ती ही कविता:
PR

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi