मुंबईत हल्ला करून ताज व ओबेरॉय हॉटेलमधील लोकांना ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्यांविरोधात कारवाईसाठी एनएसजी, शीघ्र कृती दल आणि लष्कराने आता सुत्रे स्वीकारली असून दहशतवाद्यांविरोधातील या कारवाईत सुमारे 800 जवानांचा सहभाग आहे.