Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 19 April 2025
webdunia

सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला केले शेअर

Twitter
, गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (15:04 IST)
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंचं पत्रच ट्विटरला शेअर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हे १९ बंगले नावावर करण्यासाठी कोर्लई ग्रामपंचायतीला लिहिलं होतं असं किरीट सोमय्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
 
ट्विटमध्ये काय सांगितलं आहे 
 
जानेवारी (आणि मे) २०१९ मध्ये श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांनी कोर्लई ग्रामपंचायत अलिबागला त्यांच्या नावावर 19 बंगले ट्रान्सफर करण्यासाठी पत्र लिहिले असं किरीट सोमय्या यांनी ट्वीटमध्ये लिहिलं असून सोबत पत्राची प्रत जोडली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमय्या आपल्याच चपलेने स्वच:लाच मारणार : राउत