Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअर इंडियाचं विमान एरोब्रीजला धडकलं

एअर इंडियाचं विमान एरोब्रीजला धडकलं
मुंबई- मुंबई छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून रियाधला निघालेलं एअर इंडियाचं विमान टेक ऑफ करताना एरोब्रीजला धडकलं. मोठा अपघात थोडक्यात टळला. दरम्यान, या विमानातील सर्व 300 प्रवासी सुखरुप असून विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
या धडकेत विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनाचं किरकोळ नुकसान झालं आहे.
 
एआय 922 रियाध-मुंबई हे विमान पार्क करत असताना मार्गदर्शक सिस्टिमने चुकीची माहिती दिल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

याने स्मार्टफोनशी केलं लग्न...