Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

..तर वल्लभाभार्इंमुळे आपलीही व्यवस्था पाकसारखी

..तर वल्लभाभार्इंमुळे आपलीही व्यवस्था पाकसारखी
मुंबई , सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:27 IST)
सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते; तर भारताचीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे स्फोटक मत लेखक कांचा इलाया यांनी व्यक्त केले आहे.
 
ते म्हणाले, पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती. भारताची राज्यघटना मग मनुस्मृतीच्या समर्थकांनी लिहिली असती. आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाल्ली असती; लोकशाही कोसळली असती.

Share this Story:

Follow Webdunia marathi