आम आदमी पक्षाचे किमान 200 कार्यकर्ता सोमवारी पक्ष सोडणार आहे. पक्षाचे नेते आणि संस्थापक मारुती भापकर यांनी आजतकशी बोलताना असा दावा केला आहे. भापकर यांनी सांगितले, दुपारी 2 वाजता महाराष्ट्रात उपस्थित पक्षाचे 200 कार्यकर्ता स्वत:हून पक्षातून माघार घेणार आहे.
असे सांगण्यात येत आहे की आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी नाराजी असल्यामुळे ह्या कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाचे म्हणजे नुकतेच पक्ष आणि केजरीवाल यांच्या कामामुळे नाराज काही नेत्यांच्या गटाने गुड़गांवमध्ये 'स्वराज संवाद'चे आयोजन केले होते.