Publish Date: Wed, 04 Sep 2024 (10:35 IST)
Updated Date: Wed, 04 Sep 2024 (10:40 IST)
रेल्वे प्रवाशांकडून जबरदस्ती पैसे वसूल करण्याच्या आरोपाखाली रेल्वे सुरक्षाबलाने पखवाडे मध्ये कमीतकमी 59 तृतीयपंथींना अटक केली आहे.
उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित मालवीय यांनी सांगितले की, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त आरपीएफ अमिय नंदन सिन्हा यांच्या निरीक्षणामध्ये 19 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत उत्तर मध्य रेल्वेच्या तीन मंडळ प्रयागराज, आग्रा आणि झांसी मध्ये तृतीयपंथींविरोधात चौकशी अभियान सुरु होते.
तसेच त्यांनी सांगितले की या अभियानामध्ये रेल्वे अधिनियम 1989 च्या विभिन्न सुसंगत कलाम अंतर्गत 59 तृतीयपंथींना अटक केली व जिनसे न्यायालय व्दारा 6,900 रुपयांचा दंड ठोठावत 20 तृतीयपथींना कारागृहात पाठवण्यात आले आहे. मालवीय यांनी सांगितले की, याप्रकारचे अभियान भविष्यामध्ये देखील असेच सुरु राहील. जेणेकरून रेल्वे प्रवाशांच्या प्रवास सुरक्षित होईल.