Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताला पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याचा धोका

भारताला पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याचा धोका
पाकमध्ये तळ ठोकून असलेल्या दहशतवादी तळ ठोकून असलेल्या दहशतवादी संघटना भारतावर पुन्हा 26/11 सारखा हल्ला करू शकतात आणि दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला निटून काढणे भारतासाठी महाकठिण होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

ब्रुसेल्स येथील थिंक टँक इंटरनॅशनल क्रयसिस ग्रुपने सादर केलेल्या एका अहवालात हा इशारा दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय रेल्वेने केला सर्वाधिक प्रवासी संख्येचा विक्रम