सिमला- भारत आणि पाकिस्तानदरम्यान चर्चेची वेळ आली असून चर्चेची दारे कधीही बंद होत नसल्याचे सांगत चांगले दिवस येतील अशी आशा करू या, अशा प्रतिक्रिया पाकिस्तानचे उच्चयुक्त अब्दुल बसीत यांनी व्यक्त केल्या आहेत.
वृत्तसंस्थेशी बोलताना बसीत म्हणाले, मला वाटते की, आता काहीच अडचणी नसून आम्हाला ते समजले आहे.