जम्मू येथील असलेल्या बारामुल्ला येथील ४६ राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर दहशतवादी हल्ला केला आहे. तर यावर भारताने जोरदार उत्तर दिले असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होत आहे. तर हा हल्ला झाला असे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला असे सागितले आहे.यावेळी दोन अतेरीकी ठार झाले आहेत तर आपला एक जवान जखमी झाला आहे.भारताने केलेय सर्जिकल हल्ल्या नंतर हा पहिला हल्ला आहे. भारतीय सैनिक या हल्ल्याला उतर देत असून अजून किती आतंकवादी आहेत हे स्पष्ट झाले नाही तर झेलम नदीच्या बाजूने हा हल्ला झाला आहे असे समोर आले आहे.