भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्तासहभागाबाबत रस्सीखेच सुरु असली तरी युती अटळ असल्याचे सर्वप्रथम वेबदुनियाने प्रसिध्द केलेले वृत्त खरे ठरले आहे. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल लक्षात घेता शिवसेना- भाजप युतीचे सरकार चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत जाहीर केले आहे.