Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली - आशिष शेलार

मुंबईत  काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली - आशिष शेलार
, गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (17:26 IST)
राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी मुंबई महापालिकचे निकाल हाती येत आहे.  भाजप हा तब्बल 81 जागांवर आघाडी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच परिस्थितीवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत भाजपचा हा दणदणीत विजय असल्याचे म्हटले आहे. मुंबईतील भाजपच्या विजयाविषयी बोलताना त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीकादेखील केली. मुंबईत भाजपची पटींमध्ये वाढ झाली असून काहींची फुटपट्टी एवढी वाढ झाली असल्याचे सांगत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई शिवसेना अणि भाजपला जवळपास सारखीच मते