Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये?

सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये?
, गुरूवार, 16 मार्च 2017 (14:31 IST)

विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा संतप्त सवाल

विधिमंडळात सलग दुस-या आठवड्यातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून शेतकरी कर्जमाफी साठी विरोधकांचे आंदोलनसत्र सुरूच आहे. विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी 'लेके रहेंगे लेके रहेंगे, कर्जमाफी लेके रहेंगे', 'जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है' अशी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये? असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माचिस बॉक्स घेऊन जाणारा ट्रक पेटला