Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत; राज्य सरकारची घोषणा

devendra fadnavis
, बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (15:33 IST)
राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नक्की कधीपासून आर्थिक मदत मिळेल या प्रश्नावरुन विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारला आज चांगलेच धारेवर धरले. याप्रश्नी विधानसभेत गदारोळ झाला. अखेर याची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना घ्यावी लागली. येत्या १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या उस्मानाबादच्या शेतकऱ्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली रुग्णालयात भेट