Festival Posters

'या' निर्णयाचा फेरविचार करणार

Webdunia
शुक्रवार, 15 जुलै 2022 (15:00 IST)
राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येईल, असे शिंदे सरकारने म्हटले आहे.
 
महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शहरांच्या नामांतराच्या निर्णयावर शिंदे-फडणवीस सरकारने आक्षेप घेतला आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला, असे निर्णय घेता येत नाहीत, अशी भूमिका नव्या सरकाने घेतली आहे. या निर्णयांचा फेरआढावा घेतला जाईल आणि  नामांतराचा निर्णय नव्याने घेणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल

LIVE: नाशिक पोलिसांनी नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले

मुंबई : धावत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला; रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे आनंदाचे वातावरण

नाशिकच्या एका छापखान्यातून 'पेपर गेम' सुरू झाला! फुटलेली नीट प्रश्नपत्रिका लाखो रुपयांना विकली गेली

पोलिसांनी पुण्यातील बुधवार पेठेत पाच बांगलादेशी महिलांना अटक केली

पुढील लेख