Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'यालाच म्हणतात आळस'

'यालाच म्हणतात आळस'
, सोमवार, 12 जुलै 2021 (10:42 IST)
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितले.
विषय होता, 'आळस म्हणजे काय ?'
गण्याने चारही पानं कोरी ठेवली, 
आणि शेवटी फक्त त्याने तीनच शब्द लिहिले..
'यालाच म्हणतात आळस'
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकच्या गिर्यारोहकाने शोधून काढला नगर जिल्ह्यातील हा किल्ला