Publish Date: Tue, 02 Mar 2021 (08:42 IST)
Updated Date: Mon, 01 Mar 2021 (22:27 IST)
सर्वांना माहीत आहे की दिवस आणि रात्र होतात आणि ही एक नैसर्गिक घटना आहे परंतु आपण विचार केला आहे की असं का होतं?चला जाणून घेऊ या.
आपली पृथ्वी सतत आपल्या अक्षावर फिरत असते आणि सूर्याच्या भोवती एक वर्तुळ बनवते, पृथ्वी सुमारे 24 तासात सूर्याचे एक वर्तुळ पूर्ण करते आणि जेव्हा पृथ्वी हे वर्तुळ पूर्ण करते तेव्हा पृथ्वीच्या या भागावर सूर्याच्या थेट किरणा पडतात त्या भागावर दिवस आणि ज्या भागावर सूर्याचा प्रकाश किंवा किरणा पोहोचत नाही तिथे रात्र होते.ह्याच कारणास्तव दिवस आणि रात्र होतात.