Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवळात लिहिलेल सुंदर वाक्य...

देवळात लिहिलेल सुंदर वाक्य...
"उपवास करून जर
देव खूश होत असेल
तर या जगात कित्येक
दिवस उपाशी पोटी
असणारा भिखारी हा
सर्वात जास्त सुखी राहिला 
असता.
 
‬देवाने आपल्या शरीराची रचनाच अशी केलेली आहे की ....
आपण स्वतःची पाठही थोपटू शकत नाही आणि 
स्वतःला लाथही मारू शकत नाही.
म्हणूनच.. माणसाच्या जीवनात
"हितचिंतकांची"आणि
"निंदकांची" आवश्यकता आहे....
 
आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन् वेळेला तुमचा आरसा बनतील,........
 
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सगळे खान गप्प का - अभिजीत