Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिट्या झाल्या !

शिट्या झाल्या  !
भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत.
म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात.
हीच ५७ मुलं पुढे जाऊन अटल, कलाम, रतन टाटा, मोदी बनतात ! 
उरलेले ९४३, कुकरच्या फक्त ३ शिट्या झाल्या कि गॅस बंद करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दीपिकाचा सुपरअॅक्शन अवतार