Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

मुंबई ते तिरुवनंतपुरम जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्बच्या धमकीमुळे दहशत

Maharashtra News
, गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (09:32 IST)
मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान सकाळी ८ च्या सुमारास विमानतळावर उतरले. तसेच प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. विमानात एकूण 135 प्रवासी होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दहशद पसरली होती. मुंबईहून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानाला ही धमकी मिळाल्यानंतर तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. तिरुअनंतपुरम विमानतळावर पोहोचताच पायलटने बॉम्बच्या धोक्याची माहिती दिली.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांची सुरक्षा वाढली, आता त्यांना झेड प्लस सुरक्षा मिळणार