Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय सेनाच्या सर्जिकल अटॅकवर काय बोलला शाहरुख

भारतीय सेनाच्या सर्जिकल अटॅकवर काय बोलला शाहरुख
भारतीय सेनाने पाक अधिकृत काश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या कँप्सवर हल्ला बोलला. या हल्ल्यात 7 कँप नष्ट केले गेले. या हल्ल्यात 30 ते 35 दहशतवाद्याचा खात्मा झाला.
 
बॉलीवूड कलाकारांनीही भारतीय सेनाच्या या ऑपरेशनचे भरपूर समर्थन केले आहे. सुपरस्टार शाहरुख खानने फेसबुकवर लिहिले आहे- 'दहशतवादाविरुद्ध भारतीय सेनाच्या या स्टेपबद्दल धन्यवाद.
 
आम्हाला सर्वांना भारतीय सेनाची सुरक्षा आणि त्याच्या भलाईसाठी प्रार्थना केली पाहिजे. शाहरुख ने तिरंग्यासोबत भारतीय सेनाचा हा फोटोही पोस्ट केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नौदलाला अँलर्ट राहण्याचे आदेश