Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत पाकच्या 12 कैद्यांची सुटका करणार नाही

भारत पाकच्या 12 कैद्यांची सुटका करणार नाही
, सोमवार, 10 एप्रिल 2017 (22:58 IST)
भारत बुधवारी पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका करणार होता. मात्र, भारतानं निर्णय बदलला असून पाकिस्तानच्या कैद्यांची सुटका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनवाल्यानंतर भारतानंही आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. कायदा आणि न्यायाचे मुलभूत नियम न पाळता कुलभूषण जाधव यांना फाशी दिली तर ती आम्ही पूर्वनियोजित हत्या समजू, असं पत्र भारताने पाकिस्तान उच्च आयोगाला लिहिलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्राणी, पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करा