Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पूर आलेल्या नदीला पुलावरून ओलांडताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली, 6 जणांचा मृत्यू

पूर आलेल्या नदीला पुलावरून ओलांडताना स्कॉर्पिओ गाडी वाहून गेली, 6 जणांचा मृत्यू
, मंगळवार, 12 जुलै 2022 (18:26 IST)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील नागपूर आणि विदर्भ भागात अतिवृष्टी सुरु आहे.नद्यांची पातळी वाढून नदीला पूर आला आहे. नागपुरातील केळवद येथे बामनमारी नदीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. या पुलावरून गाडी नेताना पुरात गाडी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात सहा जण वाहून गेले आहेत. त्या पैकी तिघांचे मृतदेह सापडले आहे. तर तिघांचा शोध अद्याप सुरु आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे : 'राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा, खासदारांचा दबाव नाही'