Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु ?

राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु ?
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (15:43 IST)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
 
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान नाकारले होते. त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मानपमान नाट्य रंगले होते.   
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जईई मेनची परीक्षा पुढे ढकलली