Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

mumbai rain 2
, रविवार, 12 जून 2022 (12:16 IST)
हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील या 16 जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस अहमदनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर लातूर, अकोला, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, भंडारदरा, विदर्भ, आणि चंद्रपूर, या भागात 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुत्र्यांनी घेतला घरासमोर खेळत असलेल्या चिमुकल्याचा जीव