Festival Posters

अंतिम वेळेस गांधीजींनी 'हे राम' म्हटले नव्हते!

वेबदुनिया
पत्रकाराचा दावा 
नथूराम गोडसे यांनी गोळ्या घातल्या त्यावेळी महात्मा गांधींनी हे राम असे उच्चारले नव्हते, असा दावा आता करण्यात येत आहे.

पत्रकार दयाशंकर शुक्ल ऊर्फ सागर यांनी लिहिलेल्या महात्मा गांधी- ब्रह्मचर्य के प्रयोग या नव्या पुस्तकांत त्यांनी हे म्हटले आहे. गांधीजींनी शेवटच्या क्षणी केवळ हे रा....एवढेच शब्द उच्चारल्याचा दावा त्यांनी गांधीजींची नात मनू यांच्या हवाल्याने केला आहे. गांधीजींना ३० जानेवारी १९४८ रोजी गोळ्या घालणाऱ्या नथूराम गोडसेनेही गांधीजींना हे राम म्हटले नव्हते, असा दावा केला होता. गांधीजींच्या तोंडून फक्त आह असे उच्चारले गेले होते, असे त्याने म्हटले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिक पोलिसांनी नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ रिक्त जागांसाठी निवडणुका पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, पुढील आठवड्यात प्रचारमोहीम सुरू होण्याची संभावना

बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : धावत्या ट्रेनमध्ये गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिला; रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या प्रसंगावधानामुळे आनंदाचे वातावरण

नाशिकच्या एका छापखान्यातून 'पेपर गेम' सुरू झाला! फुटलेली नीट प्रश्नपत्रिका लाखो रुपयांना विकली गेली

पुढील लेख