Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निकालानंतर शांतता पाळा- चिदंबरम

वेबदुनिया
गुरूवार, 30 सप्टेंबर 2010 (12:00 IST)
अयोध्येचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. अलाहाबाद न्यायालय हा निकाल जाहीर करणार असून, निकालानंतर देशवासीयांनी शांतता पाळावी असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे.

चिदंबरम निकालानंतर पुन्हा एकदा पत्रकारपरिषद घेण्‍याची शक्यता असून, यात ते शांततेचे आवाहन करण्‍याची शक्यता आहे.

निकालानंतर सर्वोच्च न्यायालयात जाता येणार असल्याने कोणत्याही पक्षाने हा निकाल अंतिम आहे असे मानू नये असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.

अयोध्येतील राम मंदिर कसे असणार, जाणून घ्या

श्रीरामाचा जन्म अयोध्येतच का झाला?

रामाचे चित्र असलेली खास साडी सुरतहून अयोध्येला पाठवली जाणार

अयोध्या VS लंका, राम आणि रावणाची नगरी जाणून घ्या

अरुण योगीराज यांनी कोरलेली 'राम लल्ला'च्या मूर्तीची निवड

Show comments