Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निर्णय हिंदूंच्या बाजूने लागावा- कल्याण सिंह

वेबदुनिया
बुधवार, 29 सप्टेंबर 2010 (10:53 IST)
लखनौ खंडपीठाला आता या प्रकरणी निर्णय लवकरात-लवकर सुनावण्‍याची घाई करण्‍याची गरज व्यक्त करत निर्णय हिंदूंच्या बाजुने लागावा अशी मागणी भाजपचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी केली आहे.

निर्णय हिंदूंच्या विरोधात लागल्यास संसदेने कायदा करत या जमीनीवर राममंदीर बांधावे अशी मागणीही कल्याण यांनी केली आहे. आज हायकोर्टाने बाबरी जमीन प्रकरणाचा निकाल सुनावल्यानंतर कल्याण सिंह यांनी ही मागणी केली आहे.

अयोध्येतील राम मंदिर कसे असणार, जाणून घ्या

श्रीरामाचा जन्म अयोध्येतच का झाला?

रामाचे चित्र असलेली खास साडी सुरतहून अयोध्येला पाठवली जाणार

अयोध्या VS लंका, राम आणि रावणाची नगरी जाणून घ्या

अरुण योगीराज यांनी कोरलेली 'राम लल्ला'च्या मूर्तीची निवड

Show comments