Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपच खरी तुकडे तुकडे गँग - सुखबीरसिंग बादल

BJP
Webdunia
बुधवार, 16 डिसेंबर 2020 (13:39 IST)
भाजप देशातील खरी तुकडे तुकडे गँग असून त्यांनीच शेतकरी आंदोलनादरम्यान देश तोडल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांनी केलाय.  
 
"भाजपने राष्ट्रीय एकतेचे तुकडे केले. निर्लज्जपणे मुस्लिमांविरुद्ध हिंदूंना भडकावलं. आता ते आपल्या शीख बांधवांविरोधात असं करत आहेत. देशप्रेमी पंजाबला भाजप जातीय आगीत ढकलत आहे", अशी टीका बादल यांनी केली.
 
"आंदोलनात ज्येष्ठ नागरिक महिलाही सहभागी झाल्या आहेत. त्या खलिस्तानी दिसतात का? असा सवाल बादल यांनी सरकारला केला आहे. शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याची हिंमत कशी झाली? तो हक्क भाजपला कुणी दिला? शेतकऱ्यांनी देशासाठी जीवन समर्पित केलं आहे. जे त्यांना देशद्रोही म्हणत आहेत तेच गद्दार आहेत", असं बादल म्हणालेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

पुढील लेख
Show comments