Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव- पटोले

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (16:10 IST)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टी आणि रा. स्व. संघावर पुन्हा एकदा तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे.
 
सर्वांत जास्त नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या विकून त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या आहेत. त्यानंतर आरक्षण संपणार आहे. हा आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव असल्याचा पटोले', यांनी आरोप केला आहे.
 
धनगर समाजाला भाजपानं 5 वर्षांत आरक्षण दिलं नाही, या समाजाची फसवणूक केली असंही ते म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments