Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारविरोधात आंदोलनात सहभाग; सुशांत सिंहने गमावलं सूत्रधाराचं काम

Webdunia
बुधवार, 18 डिसेंबर 2019 (10:43 IST)
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरातून विरोध होत आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनात अभिनेता सुशांत सिंह सहभागी झाला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याचं 'सावधान इंडिया' सीरियलच्या निवेदकाचं काम काढून घेण्यात आलं.  
 
माझा सावधान इंडियातील प्रवास आता संपला असं ट्वीट सुशांत सिंहने केलं. यासंदर्भात चॅनेलकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. हा शो स्टार भारतवर दाखवला जात आहे. सत्य बोलण्याची किंमत मोजावी लागली का? या प्रश्नावर सुशांत म्हणतो, "ही तर खूप छोटी किंमत आहे मित्रा. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना काय उत्तर द्यायचं?"

संबंधित माहिती

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

पुढील लेख
Show comments