suvichar

LOC वर कधीही परिस्थिती बिघडू शकते, लष्करप्रमुखांचा इशारा

Webdunia
पाकिस्तानकडून सतत सीमाभागात गोळीबार केला जात आहे. तेथे कधीही परिस्थिती बिघडू शकते त्यामुळे देशाला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहायला हवे असा इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिला आहे.
 
कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधी उल्लंघन करण्याचे प्रकार वाढले आहेत. पाकिस्तान देशातील अनियंत्रित वातावरणामुळे सीमेवरची परिस्थिती बिघडत आहे.
 
देशवासियांनी सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी लढायला सज्ज राहायला हवे. आम्हीही प्रत्येक परिस्थितीत सामना करायला तयार आहोत असं रावत यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

पुढील लेख
Show comments