Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराटच्या म्हणण्यावरच मॅच पाहायला गेली होती अनुष्का!

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2015 (11:12 IST)
वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवाचा राग क्रिकेट फॅन्स अनुष्का शर्मावर काढतायेत. मात्र अनुष्का स्वत:च्या इच्छेनं मॅच पाहायला गेली नाही तर विराटनं म्हटलं म्हणूनच ती गेली.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा टीम इंडियाची सेमीफायनल बघायला जाणार नव्हती, असं तिच्या जवळच्या मित्रांनी सांगितलं. मात्र नंतर विराटनं बोलावल्यानंतर ती मैदानात टीमला आणि विराटला चिअर करायला
 
पोहोचली. टीम इंडियाच्या पराभवानंतर विराट कोहली आणि अनुष्कावर खूप टीका झाली. त्यानंतर अनुष्काच्या जवळच्या मित्रांनी एका वृत्तपत्राशी बोलताना ही माहिती दिलीय.

अनुष्काच्या मित्रानं सांगितलं, सिडनी ग्राऊंडवर मॅच पाहायला जायची अनुष्काची अजिबात इच्छा नव्हती, कारण तिथं तिला जास्त अटेंशन मिळतं. त्यामुळं फिल्डवर विराटच्या प्रदर्शनावरही परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळं त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

Show comments