Dharma Sangrah

आमिर खान आणि किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, म्हणाले - व्यवसाय संबंध कायम राहतील, एकत्र मुलाची काळजी घेतील

Webdunia
शनिवार, 3 जुलै 2021 (11:54 IST)
मुंबईच्या चित्रपट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आमिर खान आणि किरण राव यांचे घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी 28 डिसेंबर 2005 रोजी दुसरे लग्न केले. लग्नानंतर दोघांनीही एकत्र अनेक चित्रपट केले. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आझाद राव खान आहे. २००२ साली आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्तापासून घटस्फोट झाला. त्यानंतर किरणराव त्यांच्या आयुष्यात आल्या.
 
दोघांनीही संयुक्त निवेदन जारी केले
आमिर आणि किरण यांनी त्यांच्या विभक्ततेबाबत संयुक्त विधान जारी केले. ते म्हणाले की आमचे व्यावसायिक संबंध कायम राहतील. याशिवाय आम्ही एकत्र मुलाची काळजीही घेऊ.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

हेमा मालिनी यांनी दिल्लीत धर्मेंद्रसाठी प्रार्थना सभा आयोजित केली, दोन्ही मुली सोबत राहणार

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

गायक मोहित चौहान स्टेजवर गाताना अचानक खाली कोसळला, लोक मदतीला धावले

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात

पुढील लेख
Show comments